शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

७१ वर्षीय आशाबाईने केले महाराष्ट्राचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:25 IST

बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.

ठळक मुद्देआॅल इंडिया अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धा

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा असोसिएशन सदस्य तथा काँग्रेसच्या जिल्हा संयोजिका आशाबाई शिरसाट यांचे क्रीडा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कारदेखील झालेला आहे. ८ मार्च या जागतिक महिलादिनानिमित्त त्यांना सन २०१६ मध्ये राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अमरावती महापालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी पदाधिकाºयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन सुवर्णपदकदेखील मिळाले आहेत.आशाबाई यांचा जन्म नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ येथील शिंदे सावकार घराण्यात झाला. त्यांना शालेय जीवनापासूनच क्रीडाविषयी लळा होता. विद्यार्थी दशेत त्यांनी कैक क्रीडा पुरस्कार मिळविले आहेत. 'लोकमत' सखी मंचतर्फे विदर्भ अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना विवाहानंतर संसाराचा गाडा चालविताना त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या १३ वर्षे पापळ जि.प. सर्कलच्या सदस्य राहिल्यात.शेतीचे काम अद्यापही सुरूआशाबाई शिरसाट यांच्या मालकीचे पळसमंडळ येथे ओलिताचे पाच एकर शेत आहे. त्या स्वत: शेतात राबतात. त्यांचा मुलगा बियाणे कंपनीत जनरल मॅनेजर असल्याने नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी त्यांना मार्गदर्शन मिळते. सध्या त्यांनी संकरित कोहळ्याची लागवड केली आहे. त्या बियाचा प्रयोग करणाºया त्या जिल्ह्यातील प्रथम शेतकरी महिला होत.