शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

अधिग्रहित विहिरींच्या पाण्यावर ६५ गावांची भागविली जाते तहान

By जितेंद्र दखने | Updated: May 15, 2024 21:11 IST

२९ बोअरवेल, ४९ खासगी विहिरींचा समावेश : दहा गावात टॅंकर

अमरावती: जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी १० पाणीटंचाईग्रस्त ६५ गावांतील नागरिकांची तहान अधिग्रहित करण्यात आलेल्या ४९ विहिरी आणि २९ बोअरवेलच्या पाण्यावर भागविली जात आहे. संबंधित गावातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत येत्या ३० जूनपर्यंत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

नांदगाव खंडेश्वर, मोर्शी आणि चिखलदरा या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विविध गावात सध्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचीटंचाई निवारणासाठी संबंधित तहसीलदारांकडून बोअरवेल व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींमधून जलवाहिनीद्वारे वरील गावांतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, खडीमल, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह आणि लवादा या १० गावांना सद्यस्थितीत १३ टँकरद्वारे सुमारे ७ हजार ९९० नागरिकांची तहान भागविली जात आहे.-----------------------------तालुकानिहाय विहीर अधिग्रहण संख्यातालुका-गावे-बोअरवेल-खासगी विहिरीअमरावती-०६-०१.०७तिवसा-०४-०१-०२भातकुली-०१-००-०१चांदूर रेल्वे-०३-००-०३नांदगाव खंडेश्वर-१६-००-१७अचलपूर-०३-०७-०३मोर्शी-१३-०४-११वरूड-०२-००-०२धारणी-०३-०४-००चिखलदरा-१२-१४-०३

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात आजघडीला १४ पैकी १० तालुक्यांमध्ये ६५ गावांमध्ये बोअरवेल, खासगी विहिरी अधिग्रहीत करून नागरिकांनी पाणीपुरवठा केला जात आहे. दाेन तालुक्यांतील १० गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे.- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :water shortageपाणीकपातAmravatiअमरावती