शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलीस बंदोबस्तात एकाच दिवशी पकडले ४९१ वराह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:22 IST

शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षण : वराह पक डण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.दर्यापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणाचा कार्यक्र म राबविला आहे. या कार्यक्रमाला बुधवारी सकाळी ८ वाजता नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे व मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ राहवे यासाठी वराहांचा बंदोबस्त करण्यात येणार असून या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेचा विरोध वराह मालक करू शकतात, या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.शहर स्वच्छ राहावे यासाठी वराह पकडो मोहीम चार ते पाच दिवस राबविण्यात येणार आहे. वराह पालकांनी वराहांना शहराच्या बाहेर सोडावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल.- गीता वंजारी, मुख्याधिकारीनगर परिषद, दर्यापूर