शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मार्चअखेर ४८३ गावांना कोरड, ‘मे’मध्ये काय होणार?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 7, 2024 21:56 IST

पावसाच्या तुटीचा परिणाम : प्रशासनाद्वारा ५०८ उपाययोजनांची मात्रा, १३ कोटींचा निधी

अमरावती: पावसाची तूट राहिल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे १३ तालुक्यांच्या भूजल पातळीत तूट आलेली आहे. जलस्रोत, उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे, त्यामुळे मार्चअखेर किमान ४८३ गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने ५०८ उपाययोजनांची मात्रा योजली आहे. यावर किमान १२.७१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाला. त्यानंतरही ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला. त्यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यांत ३१ टक्के पावसाची तूट राहिली. अशा परिस्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडायले लागले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्मरणपत्रानंतर जरा उशिरानेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केलेला आहे.

जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत राहणाऱ्या पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात ४८३ गावांना पाणीटंचाईची झळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय मेळघाटात उंचावरील काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. आता रब्बी हंगामासाठी भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. याचाही परिणाम होऊन नजीकचे जलस्रोताच्या पातळीत कमी येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीdroughtदुष्काळ