शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर ४८३ गावांना कोरड, ‘मे’मध्ये काय होणार?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 7, 2024 21:56 IST

पावसाच्या तुटीचा परिणाम : प्रशासनाद्वारा ५०८ उपाययोजनांची मात्रा, १३ कोटींचा निधी

अमरावती: पावसाची तूट राहिल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे १३ तालुक्यांच्या भूजल पातळीत तूट आलेली आहे. जलस्रोत, उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे, त्यामुळे मार्चअखेर किमान ४८३ गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने ५०८ उपाययोजनांची मात्रा योजली आहे. यावर किमान १२.७१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाला. त्यानंतरही ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला. त्यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यांत ३१ टक्के पावसाची तूट राहिली. अशा परिस्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडायले लागले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्मरणपत्रानंतर जरा उशिरानेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केलेला आहे.

जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत राहणाऱ्या पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात ४८३ गावांना पाणीटंचाईची झळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय मेळघाटात उंचावरील काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. आता रब्बी हंगामासाठी भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. याचाही परिणाम होऊन नजीकचे जलस्रोताच्या पातळीत कमी येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीdroughtदुष्काळ