शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

अपघात विम्यात शेतकऱ्यांना ४४ लाख

By admin | Updated: March 18, 2015 00:23 IST

शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीशासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २०१३-१४ मध्ये प्राप्त झालेल्या ७१ पैकी ४४ प्रकरणांत शेतकरी परिवाराला ४४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. १० मार्च २०१५ अखेर २१ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. अमरावती विभागात कृषी विभागाचे अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती उपविभागात अपघातग्रस्त ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली यापैकी २४ प्रकरणे विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आली. ४ प्रकरणे नामंजूर तर ८ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत, मोर्शी उपविभागात २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. विमा कंपनीद्वारा १६ प्रकरणे मंजुर करण्यात आली. १ प्रस्ताव नाकारला, ९ प्रकरणे प्रलंबित असून २६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.अचलपूर उपविभागात ९ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. काय आहे शेतकरी जनता विमा योजना?शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, शॉक लागणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते त्या परीवाराला उदरनिर्वाहासाठी आर्र्थीक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २००४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली, याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नाव देण्यात आले आहे.