शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

भूखंड मालकीसाठी ४१ कुटुंबांची परवड

By admin | Updated: April 24, 2017 00:48 IST

भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.

नझूल विभागाचा कारभार : पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजधामणगाव रेल्वे : भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. नझूल विभाग या कुटुंबाच्या आयुष्याशी खेळत आहे़ पालकमंंत्र्यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी लोकदरबारात या कुटुंबांनी केली़धामणगाव रेल्वे शहराच्या दक्षिण भागात शीट नं़३० ए प्लाट नं़ ४४ ते ५० व १२९ ते १६२ असा भूखंड यापूर्वी गणेशदास गुलाबचंद फर्मकडे ३० वर्षे भाडे पट्ट्यावर होता़ या फर्मची भाडेपट्टेची मुदत ४० वर्षांपूर्वी संपली. सदर जागेचा ताबा भाडेपट्टेधारकांनी सोडले असल्याचे येथील ४१ कुटुंबांचे म्हणणे आहे़या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील संबंधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी दररोज कार्यालयाचे दरवाजे झिजवत आहेत. भाडेपट्टा संपल्याने सदर भूखंड नझूल रेकॉर्डवर शासकीय नोंद होणे गरजेचे आहे़ तसेच या भागात रहिवासी असलेल्या कुटुंबीयांना ही जागा हस्तांतरित करणे महत्त्वाचे आहे़ दरआठवड्याला पाटील या जिल्हा प्रशासन व नझूल विभागाकडे आपली कैफियत मांडत आहे.शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे शहरात आले असता अरुण अडसड यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी ज्योती पाटील, वनमाला नंदेश्वर, छाया गजभिये, मंगला हटकर, सुधा भेंडे, अरूणा रंगारी, मीरा खरे, रामरती रील, भुरीयाबाई बमनेले, सूर्यकांता वानखडे, संगीता पाटील, गीता चावरे, शकुंतला पाटील, रीता नंदेश्वर, नेहा रंजुम, शालू नंदेश्वर, मीना पडघान, दर्शना गजभिये आदी उपस्थितत होते. (तालुका प्रतिनिधी)