शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रे वाढली : कामाची गती वाढवा; खरिपाच्या तोंडावर कापूस घरीच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पेरणी तोंडावर आली असताना तालुक्यातील सव्वतीन हजार शेतकरी कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढावा म्हणून आणखी दोन केंद्रे २७ मेपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ती सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे का, याची खारतजमा पथके नेमून केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे. यासाठी माहुली, शहापूर (वरूड) या केंद्रावर २७ मे पासून कापूस खरेदी सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वी कापूस उचलणे कठीण झाले. पेरणी तोंडावर आली असताना विक्रीनंतरही चुकारे कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा घरात कापूस आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी सहायक निबंधकांना दिले असून, त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून घेतली आहे. सत्यता पडताळणीसाठी पथके नेमली असून, ही पथके २७ मेपासून कामी लागल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा कापूस मोजण्यासाठी शेतकºयांचे सातबारे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकारही प्रशासनाला दिसून पडत आहेत. हे याआधी झाले असते, तर आज व्यापाºयांऐवजी अनेक शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असते . या अभियानातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.लेहेगाव केंद्रावर ३० ते ४० शेतकरी कापूस मोजणीसाठी बोलावले जात होते. २७ मे पासून माहुली आणि शहापूर (वरूड) ही दोन केंद्रे सुरू झाल्यामुळे निश्चितच खरेदीचा वेग वाढेल; परंतु सव्वातीन हजार नोंदी शिल्लक आहेत.मोर्शी, हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना शहापूर केंद्र दिले जाईल. माहुलीनजीकच्या शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलावले जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर ही केंदे्र वाढली. कापूस निघाल्यावर सुरुवातीपासून शासनाने दखल घेतली असती, तर शेतकऱ्यांची लूट थांबली असती. शासकीय खरेदीचा भाव ५ हजार ५०० असला तरी व्यापारी ४२००, ४३०० रुपयांनी शेतकऱ्यांकडून कापूस मागत आहेत, शिवाय फरदड कापूस खरेदी करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर विकत आहेत.

टॅग्स :cottonकापूस