शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

जिल्ह्यात ३ लाख १० हजारांवर घरात नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे ...

केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे दररोज प्रती लीटर किमान ५५ लीटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे ध्येय आहे. हे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुदत दिल्यानंतर योजना १८ ते ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये कामे पूर्ण करावयाची आहे. जिल्ह्याचा आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून तयार केला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाद्वारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार ६२१ कुटुंब आहेत. त्यातील ३ लाख १० हजार ६५३ कुटुंबांना घरांमध्ये पाणी मिळत आहे. ६८.०३ टक्के घरांमध्ये पाणी पोहोचले असून उर्वरित घरांसाठी नवीन योजना राबविण्याची गरज भासणार आहे. त्याचा आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात १ लाख ४५ हजार ९६८ घरामध्ये पाणी पोहोचले नाही त्यांना २०२४ पर्यंत पाणी देण्यात येणार आहे.

बॉक्स

ऑनलाइन नोंदणी

अमरावती जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाव्दारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय नळजोडणी असलेले कुटुंब

चांदूर रेल्वे १५३५०,मोशी ३०९१७,अंजनगाव सुजी २०११७,भातकुली १९९३२,तिवसा १७७६९, वरूड ३२३८७,चांदूर बाजार ३४८४८,दर्यापूर २८४७९,धानगांवर रेल्वे १८९०९,अमरावती २४३२७,नांदगाव खंडेश्वर १८२३८,चिखलदार ८६३०,अचलपूर २६४०२,आणि धारणी १४३४९ या प्रमाणे नळजोडणी झालेली आहे. तर अद्याप १४ तालुक्यात १ लाख ४५ हजार ९६८ घरांना नळ जोडणी बाकी आहे.