शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

प्लास्टिकबंदी झुगारल्यास २५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:44 IST

प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे.

ठळक मुद्देशिक्षेचीही तरतूद : व्यापाºयांकडून सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे. महापलिकेने कायद्यातील या तरतुदीबाबत जनजागृती चालविली असून त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांना ‘प्लास्टिक मुक्ती’ची शपथ देण्यात आली. मध्यंतरी व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. व्यापाºयांकडून ६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. मात्र मागील आठवड्यापासून या मोहिमेला बे्रक लागल्याने प्लास्टिकबंदीचे तीनतेरा वाजले आहेत.बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, संकलन, वाहतूक, खरेदी-विक्री व उत्पादन करणाºयांवर कारवाई करून त्यांना प्रथमत: पाच हजार रूपये दंड, तर दुसºयांदा १० हजार रूपये व तिसºयांदा २५ हजार रूपये दंड, तीन महिन्यांची शिक्षा करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या कारवाईचा पुनरूच्चार केला असून त्यासाठी झोननिहाय पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत बंदी झुगारणाºया व्यावसायिकांकडून सहा लाखांवर दंड वसूल करण्यात आला.सोबतच कचरा जाळणाºया व्यक्तीलाही पाच हजारांचा दंड महापालिकेतर्फे ठोठावण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे प्लास्टिक पिशव्या तयार करणाºया व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे दरमहा शुल्क भरणे गरजेचे राहिल. तसेच त्यांना दुकानासमोर प्लास्टिकच्या पिशव्या विकत मिळतील, असा फलक लावावा लागेल. विक्रीसाठी ठेवलेल्या पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या नसाव्यात, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे.

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरिबॅग वापरणाºयांकडून दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात कारवाईची मोहीम राबविली जाईल.- नरेंद्र वानखडे,उपायुक्त, महापालिका