शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

२५ कामगार बसद्वारे बिहारकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

या ५० आसनी बसमध्ये २५ मजूर बांधव प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी १३ तासांचा अवधी लागणार आहे. ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मजूर बांधवांना जिल्ह्यातून बिहार राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले. शहरातील चांदनी चौक स्थित सरकार ग्रुपच्या सहकार्याने मजुरांना स्वगृही रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकले : पालकमंत्र्यांच्याहस्ते हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले २५ मजूर बांधव रविवारी विशेष बसने बिहारकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून त्यांना रवाना केले.यावेळी माजी नगरसेवक हमीद शद्दा, भातकुली काँग्रेस कमेटीचे मुकदरखाँ पठाण, उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आरिफ हुसैन यांच्यासह सरकार ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. या ५० आसनी बसमध्ये २५ मजूर बांधव प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी १३ तासांचा अवधी लागणार आहे. ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मजूर बांधवांना जिल्ह्यातून बिहार राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले. शहरातील चांदनी चौक स्थित सरकार ग्रुपच्या सहकार्याने मजुरांना स्वगृही रवाना करण्यात आले. प्रवासात भोजन व पाण्याची सुविध करण्यात आली आहे.रोजगारानिमित्त हे मजूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आले होते. एकूण ३०० कामगार बांधवांना विशेष बसने येत्या काही दिवसात टप्प्या टप्प्याने उर्वरित मजुरांना रवाना करण्यात येईल.दक्षतेचे नियम पाळून जाण्यास परवानगीजिल्ह्यात अडकलेल्या मजूर बांधवांना स्वगृही परतण्यासाठी परवानगी प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. हे मजूर असल्यामुळे त्यांना शक्य त्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या