शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Updated: June 30, 2017 00:09 IST

जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आता अस्मानी संकट : मृग बहार हातचा गेला, संत्रा उत्पादक हैराण लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील संत्रा बागांपैकी २५ टक्के बागा सुकण्याच्या मार्गावर असून येथील संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. तालुक्यातील ९ सिंचन प्रकल्पांना बुड लागले आहे. अद्याप मृगबहार सुद्धा फुटलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आलेल्या संत्राफळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा उत्पादकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्याती प्रमुख प्र्रकल्पांपैकी एक शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलितक्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४६१.७७ मीटर असून ओलितक्षमता ३७० हेक्टर आहे. सातनूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५००.७५ मीटर तर ओलीतक्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलितक्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलित क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिल्याने तापमानात सुद्धा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन मे महिन्यात हे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे तालुक्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यात १४ पाणीवापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणीवापर संस्थांना पाणी द्यावे लागते. आतार नद्यांनासुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यावर्षी केवळ पाईपलाईनव्दारे सिंचन करणाऱ्या कपिलेश्वर पाणीवापर संस्था वगळता इतर संस्थांना पाणीवाटप बंद करण्यात आले. यातच तापमानसुद्धा वाढल्याने संत्राबागा सुकल्या आहेत. मृग बहारानेसुद्धा पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तालुक्यातील २५ टक्के संत्राबागा सुकल्या. जामगाव, पिपलागढ, कारली, महेंद्री, धनोडी, पुसला, लिंगा, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बारगाव, बेनोडा मांगरुळी, लोणी, राजुराबाजार, हातुर्णा, आमनेरसह आदी परिसराचा समावेश आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा बागा सुकल्याचे तसेच आणि मृग बहार फुटला नाही. यातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये अतितापमानात आंबिया संत्राबहारसुध्द्धा ५० ते ६० टक्के गळाला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.