शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:27 IST

शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.

ठळक मुद्देतिवसा येथे झाले होते आंदोलन : शेतकरीहिताच्या निर्णयासाठी न्यायाधीशांचे मानलेआभार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.सन २०१२ मध्ये आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाकरिता तसेच सरसकट कर्जमाफीकरिता तिवसा येथे रास्ता रोको केले होते. यावेळी अन्नत्याग करून २०० आंदोलक शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केले होते. तब्बल नऊ दिवस आमदार रवि राणासह २०० शेतकºयांना याकरिता जेलवारी करावी लागली होती.गोरगरीब शेतमजुरांकडून दंडाची रक्कम घेऊ नये, याकरिता पुन्हा आ. रवि राणा यांनी विरोध केल्याने त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या आंदोलनाचे पडसाद जिल्हाभर उमटून शेतकºयांच्या तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या.शेतकरीहिताचा निर्णय देणाºया न्यायाधीशांचे आंदोलक शेतकºयांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आ. रवि राणा यांच्यासह रमेश कांडलकर (रा. वरखेड), संजय पनपालिया (रा. धामणगाव), संदेश मेश्राम (रा. पालवाडी), राजेंद्र जाधव (रा. तळेगाव ठाकूर), किरण खंडारे (रा. गुरुदेवनगर), राधे धिगवानी, पराग चिमोटे, दिलीप पोटफोडे (रा. अनंतानगर, आर्वी), धीरज केने (रा. वरखेड), रंजित देऊळकर (रा. तिवसा), वैभव ठाकूर (रा. तळेगाव), रोहित वैद्य, प्रदीप अलोने (रा. राजुरवाडी), राजेंद्र खडसे (रा.तारखेड), प्रफुल्ल गडलिंग (रा. वरखेड), सुधीर डेहणकर (रा. तळेगाव ठाकूर), मिलिंद खाकसे (रा. आखदवाडा), प्रकाश खडसे (रा. धामंत्री), जीवन गवई (रा. वरखेड), गजानन अवंतकर (रा. तळेगाव ठाकुर), अशोक परतेकी (रा. आर्वी), प्रवीण वानखडे, मोहन बारबैल, शेख चाँद शेख हनीफ, सुरेश गभणे, राजेंद्र मनोहरे (रा.वरखेड), सुखदेव गावंडे (रा. मोझरी), गजानन आगलावे, अविनाश बेलेकर, रोशन लवटेसह आंदोलक शेतकºयांची उपस्थिती होती.