शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 22, 2023 19:03 IST

अवकाळीने २.९९ लाख शेतकरी बाधित; पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

अमरावती : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या अवकाळीने २,९७,९७२ शेतकऱ्यांच्या १,८५,६९६ हेक्टरमधील खरीप व रब्बी पिके, फळपिके व भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २०६ कोटी ३३ लाख ३२ हजार ८३० रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासनाकडे केली.

अवकाळीने २,५१,०४९ शेतकऱ्यांच्या १,४८,०४३ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी १२५.८३ कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. यामध्ये नांदगाव व तिवसा तालुक्यांत नुकसान निरंक आहे. प्रत्यक्षात तिवसा तालुक्यात ११,५०९ हेक्टर व नांदगाव तालुक्यात ४,२२८७ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

कापूस फुटायला सुरुवात झालेली असताना मजुरांअभावी वेचणी रखडली होती. दरम्यान अवकाळीने दणका दिल्याने कापूस बोंडातच भिजला व प्रतवारी घटली. याशिवाय तुरीचा बहर गळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा १.६५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता.

टॅग्स :Farmerशेतकरी