शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 22, 2023 19:03 IST

अवकाळीने २.९९ लाख शेतकरी बाधित; पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

अमरावती : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या अवकाळीने २,९७,९७२ शेतकऱ्यांच्या १,८५,६९६ हेक्टरमधील खरीप व रब्बी पिके, फळपिके व भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २०६ कोटी ३३ लाख ३२ हजार ८३० रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासनाकडे केली.

अवकाळीने २,५१,०४९ शेतकऱ्यांच्या १,४८,०४३ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी १२५.८३ कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. यामध्ये नांदगाव व तिवसा तालुक्यांत नुकसान निरंक आहे. प्रत्यक्षात तिवसा तालुक्यात ११,५०९ हेक्टर व नांदगाव तालुक्यात ४,२२८७ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

कापूस फुटायला सुरुवात झालेली असताना मजुरांअभावी वेचणी रखडली होती. दरम्यान अवकाळीने दणका दिल्याने कापूस बोंडातच भिजला व प्रतवारी घटली. याशिवाय तुरीचा बहर गळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा १.६५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता.

टॅग्स :Farmerशेतकरी