शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 22, 2023 19:03 IST

अवकाळीने २.९९ लाख शेतकरी बाधित; पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

अमरावती : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या अवकाळीने २,९७,९७२ शेतकऱ्यांच्या १,८५,६९६ हेक्टरमधील खरीप व रब्बी पिके, फळपिके व भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २०६ कोटी ३३ लाख ३२ हजार ८३० रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासनाकडे केली.

अवकाळीने २,५१,०४९ शेतकऱ्यांच्या १,४८,०४३ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी १२५.८३ कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. यामध्ये नांदगाव व तिवसा तालुक्यांत नुकसान निरंक आहे. प्रत्यक्षात तिवसा तालुक्यात ११,५०९ हेक्टर व नांदगाव तालुक्यात ४,२२८७ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

कापूस फुटायला सुरुवात झालेली असताना मजुरांअभावी वेचणी रखडली होती. दरम्यान अवकाळीने दणका दिल्याने कापूस बोंडातच भिजला व प्रतवारी घटली. याशिवाय तुरीचा बहर गळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा १.६५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता.

टॅग्स :Farmerशेतकरी