शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१७ कोटींतून होणार तीर्थक्षेत्र, रस्ते विकास

By admin | Updated: November 28, 2015 01:08 IST

जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि रस्ते विकासाकरिता सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिल्हा परिषद : बांधकाम समितीचा निर्णयअमरावती : जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि रस्ते विकासाकरिता सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून करावयाच्या कामांना जिल्हा परिषद बांधकाम समितीने शुक्रवारी पार पडलेल्या सभेत एकमताने मंजुरी दिली.जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शिक्षण व बांधकाम सभापती गिरीश कराळे यांच्या दालनात घेण्यात आली. सभेत जिल्हा परिषद बांधकाम समितीने ३०-५४ या लेखा शीर्षाखाली बांधकाम विभागाकडे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला १७ कोटी रूपयांच्या निधीतून तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ६ कोटी तर रस्ते विकासाकरिता ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव मागविले होते. यासाठी सदस्यांनी सुचविलेल्या आणि प्राप्त झालेल्या प्रस्तावास २७ नोव्हेंबर रोजी बांधकाम समितीने मान्यता देऊन दोन्ही कामांचा मार्ग मोकळा केला. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती कराळे यांनी मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बांधकाम विभागाच्या इतरही कामांचा आढावा घेण्यात आला. सभेला समिती सदस्य प्रवीण घुईखेकर, प्रेमा खलोकार, श्रीपाल पाल, मोहन सिंगवी, विनोद डांगे, कार्यकारी अभियंता पी.जी.भागवत, उपअभियंता गावंडे, ठाकरे, भिलपवार, रायबोले आदींसह मंगेश मानकर, राजेश अडगोकार व बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)