शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आषाढीसाठी धावणार १६० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:31 IST

आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : ५ ते १६ जुलै दरम्यान फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने सर्व तयारी केली आहे. १६० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांनी मागणी केल्यास बसस्थानकावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झाला असून, बसने जाणाºया वारकºयांनाही विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळावर दरवर्षी आषाढीवारीनिमित्त वारकºयांची ने-आण करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे जुलै महिना हा गर्दीचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा १२ जुलै रोजी एकादशी असून, महामंडळाने ५ ते १६ जुलै दरम्यान राज्यभरातून वारकºयांची पंढरपूरला ने-आण करण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या आहेत.पुरेसे प्रवासी असल्यास गावातूनही एसटीआषाढीनिमित्त पंढरपूर वारीला जाणारे पुरेसे प्रवासी मिळाल्यास अशा गावातून मागणीनुसार एसटी महामंडळाकडून बस आरक्षण करता येईल. गावातूनच एसटी बस थेट पंढरपूरक रिता सोडण्याची व्यवस्था महामंडळाने केली आहे, शिवाय पंढरपूर येथून परतीचा प्रवास करणाºया भाविकांसाठी आरक्षणाची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दोन आसनी तसेच शयनयान शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात अनुक्रमे ४५ व ३० टक्के सवलतही दिली जाणार आहे. सोबत यंदा पंढरपूर वारीसाठी धावणाºया संबंधित चालक आणि वाहकांची नावे, मोबाइल क्रमांक प्रवाशांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित केला जाईल.महामंडळाने आषाढी निमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा याकरीता विविध उपाययोजना केल्या आहेत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी महामंडळ