शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आषाढीसाठी धावणार १६० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:31 IST

आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : ५ ते १६ जुलै दरम्यान फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने सर्व तयारी केली आहे. १६० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांनी मागणी केल्यास बसस्थानकावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झाला असून, बसने जाणाºया वारकºयांनाही विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळावर दरवर्षी आषाढीवारीनिमित्त वारकºयांची ने-आण करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे जुलै महिना हा गर्दीचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा १२ जुलै रोजी एकादशी असून, महामंडळाने ५ ते १६ जुलै दरम्यान राज्यभरातून वारकºयांची पंढरपूरला ने-आण करण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या आहेत.पुरेसे प्रवासी असल्यास गावातूनही एसटीआषाढीनिमित्त पंढरपूर वारीला जाणारे पुरेसे प्रवासी मिळाल्यास अशा गावातून मागणीनुसार एसटी महामंडळाकडून बस आरक्षण करता येईल. गावातूनच एसटी बस थेट पंढरपूरक रिता सोडण्याची व्यवस्था महामंडळाने केली आहे, शिवाय पंढरपूर येथून परतीचा प्रवास करणाºया भाविकांसाठी आरक्षणाची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दोन आसनी तसेच शयनयान शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात अनुक्रमे ४५ व ३० टक्के सवलतही दिली जाणार आहे. सोबत यंदा पंढरपूर वारीसाठी धावणाºया संबंधित चालक आणि वाहकांची नावे, मोबाइल क्रमांक प्रवाशांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित केला जाईल.महामंडळाने आषाढी निमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा याकरीता विविध उपाययोजना केल्या आहेत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी महामंडळ