शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: February 6, 2016 00:18 IST

वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे.

वनविभाग : १ एप्रिलपासून मिळणार लाभअमरावती : वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील १०० वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे व फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रवासभत्ता लागू करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असावयास पाहिजे व त्या वनक्षेत्रात घट येऊ नये, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिले जात आहे. जिल्ह्यातील वनराईचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविली आहे. वनांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी याच अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे आहे. यासाठी यांना वनांच्या गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. याचा परिणाम गस्तीवर होत असतो. गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी अनेक संघटनांनी शासनाकडे लावून धरली. या मागणीची शासनाने दखल घेवून फेब्रुवारी २ ०१६ या महिन्यापासून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिमाह १,५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)