शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: February 6, 2016 00:18 IST

वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे.

वनविभाग : १ एप्रिलपासून मिळणार लाभअमरावती : वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील १०० वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे व फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रवासभत्ता लागू करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असावयास पाहिजे व त्या वनक्षेत्रात घट येऊ नये, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिले जात आहे. जिल्ह्यातील वनराईचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविली आहे. वनांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी याच अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे आहे. यासाठी यांना वनांच्या गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. याचा परिणाम गस्तीवर होत असतो. गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी अनेक संघटनांनी शासनाकडे लावून धरली. या मागणीची शासनाने दखल घेवून फेब्रुवारी २ ०१६ या महिन्यापासून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिमाह १,५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)