शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 4, 2023 17:30 IST

हंगाम संपला तरी ११ हजार शेतकरी प्रतिक्षेत

गजानन मोहोड, अमरावती: पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण हेच समीकरण अलिकडे दृढ झालेलं आहे. गतवर्षीच्या खरिपातील बाधित ११२६९ शेतकऱ्यांना परतावा मंजूर असला तरी देण्यात आलेला नाही. या योजनेसाठी शेतकरी, राज्य व केद्र शासनाचा मिळून १४३.०५ कोटींचा प्रिमीयम कंपनीकडे जमा झालेला आहे, त्यातुलनेत फक्त ९१.४५ कोटींचा परतावा कंपनीद्वारा देण्यात आलेला आहे.

पीक विमा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी नव्हे तर कंपनीचे चांगभलं करण्यासाठीच असल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी अनुभवतात. विमा कंपनी कुणाचेच जुमानत नसल्याने शेतकरी कृषी विभागाला वेठीस धरतात. त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील पीक विमा म्हणजे ‘अवघड जागेचे दुखणे’ झालेले आहे. गतवर्षीच्या खरिपात जिल्ह्यातील २१९३२१ नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. ८४ महसूलात झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु असलेल्या सततच्या पावसाने सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातुलनेत कंपनीद्वारा ८५९२० शेतकऱ्यांना ९१.४५ कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे. त्यातही कंपनीद्वारा २५ हजारांवर पूर्वसूचना अर्ज नाकारले आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सोयाबीनच्या नुकसानीसाठी ८० मंडळांमध्ये अधिसूचना जाहीर केली होती, तीदेखील कंपनीने नाकारली आहे. त्यामुळे कंपनी कुणालाच जुमानत नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी