शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वादळाने धारणी तालुक्यात १.२७ कोटींचे नुकसान; अवकाळीचा फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 12, 2023 17:43 IST

पिकांचे पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

अमरावती : जिल्ह्यात ३१ मार्चला धारणी तालुक्यात जोरदार वादळासह अवकाळी पावसाने दणका दिला. यामध्ये ७४२ हेक्टरमध्ये मोठे नुकसान झाले होते, या बाधित क्षेत्राचे पंचनामे आता पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासनाने १,२६,१७,०६० रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार या आपत्तीमुळे ९२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४२२ हेक्टरमधील गहू, ९४ हेक्टरमधील हरभरा, १२७ हेक्टरमधील मका, १०० हेक्टरमधील उन्हाळी मूग पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. या बाधित पिकांना आता एसडीआरएफच्या सुधारित निकषाप्रमाणे मदत देय राहणार आहे.

तहसील प्रशासनाद्वारा बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व त्यानंतर या आपत्तीसाठी शासन निधी मंजूर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनस्तरावरुन मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.