शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी

By admin | Updated: January 10, 2015 22:45 IST

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी

प्रतीक्षा संपली : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार रक्कम जमाअमरावती : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम दीड महिना उशिराने सुरू झाला. ६० दिवसांचे मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, पावसाचा खंड, रोगांचा प्रादुर्भाव तसेच फुलोऱ्यावर आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ७० ते ९० टक्क्यांनी घट झाली. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे जाहीर केली. नापिकीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९८१ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर शेतीपीक व फळपिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यामधील शेतकरी नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. घोषणेला १ महिना झाल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.