शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

'अमृत'चे १२२.५८ कोटी मंजूर

By admin | Updated: June 25, 2016 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे

सन २०४८ पर्यंत नियोजन : वाढीव पाणीपुरवठा टप्पा-२अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सन - २०४८ पर्यंत लोकसंख्येचा वेध घेत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. आ. सुनील देशमुख यांनी अमृत योजना मंजुरीसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहे.राज्यभर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना अमरावतीकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली नाही. दादासाहेब गवई, सुदामकाका देशमुख, बी.टी. देशमुख यांच्या महत्प्रयासाने सन १९८३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुहूर्तमेढ रोवली. पाणी पुरवठा योजना टप्पा १ अंतर्गत आजतागायत पाणीपुरवठा महानगरात केला जात आहे. शहरात पाणीपुरवठा उर्ध्ववर्धा धरणातून करण्यात येत असून योजनेचे तपोवन परिसरात ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र साकाराले आहे. १६ जलकुंभ व जलवाहिन्यांद्वारे दररोज ११५ द.ल. ली एवढा पाणीपुरवठा महानगरात केला जातो. मात्र जुन्या पाणीपुरवठा योजनेचे आयुर्मान २०१६ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महानगराचा पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा तयार केला गेला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी १२२.५८ कोटी मंजूर झाल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर मात करता येणार आहे. तपोवन येथे २.० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा वैशिष्टपूर्ण कामांचा यात समावेश आहे.