शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

११० कोटींचा दुष्काळ मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:49 IST

गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देमागणी २७० कोटींची : कमी पैसेवारीची १,०२० गावे डावलली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.शासनाने पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला व नंतर १६ महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृष्यस्थिती जाहीर केली. मात्र, या मंडळाला दुष्काळ निधीमधून डावलले. यंदा धारणी वगळता जिल्ह्यातील १८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. यापैकी १०२० गावांना या मदतनिधीपासून डावलले. कृषिपिकांचे ३३ टक्क््यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे हेक्टरी ६,८०० रुपयांच्या ५० टक्के म्हणजे ३४०० रुपये किंवा एक हजार रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप केली जात आहे. बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी देय १८ हजार रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात नऊ हजार किंवा किमान दोन हजार, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती प्रदान करण्यात येणार आहे.