शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आयकरदात्या ८६२८ शेतकऱ्यांकडून १०.४१ कोटी वसुलपात्र

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 16:39 IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निकषात अपात्र असतांनाही जिल्ह्यात ८६२८ शेतकऱ्यांनी १०.४१ कोटींचा लाभ घेतला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना दिल्यानंतरही रक्कम परत केली नसल्याने, ही रक्कम आता वसुलपात्र आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर आता बोजा चढविला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे. या योजनेमध्ये नोकरदार व आयकरदाते शेतकरी अपात्र असतांनाही ११,१७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी १०,४८० शेतकऱ्यांनी किमान एक हप्ताचा लाभ घेतला आहे. या योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी १२.०७ कोटींचा लाभ घेतला आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही बाब स्पष्ट झालेली आहे.

या आयकरदात्या लाभार्थ्यांपैकी १८५२ खातेदारांनी १.६६ कोटींची रक्कम शासनजमा केलेली आहे. तरिही ८६२८ लाभार्थ्यांकडे १०.४१ कोटींची रक्कम वसुलपात्र आहे. या खातेदारांना प्रशासकीय यंत्रणांद्वारा वारंवार सूचना पत्र देण्यात आल्यानंतरही या खातेदारांनी अद्याप रक्कम शासनजमा केलेली नाही. त्यामुळे शासनाद्वारा रक्कम वसुलीची कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी