शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तरुण शेतकऱ्यांनो, उद्यमशील शेती करा : भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध ...

कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध प्रकारची कीड-रोग आणि शेतातील उत्पादनाला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र दुष्टचक्र बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात येणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी युनिटची पातूर तालुक्यातील नवेगाव येथे होत असलेली उभारणी शेतकऱ्यांना सक्षम बनविणारा आणि रोजगाराची आणखी घडवणारा प्रकल्प निश्चितच दिशादर्शक ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यमशील शेती करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीलाबाई प्रोड्युसर संघटनेचे संचालक छगन राठोड यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर दास महाराज, जि.प. उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, पं.स. सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, पं.स. सभापती अनंत लव्हाळे, गटशिक्षणाधिकारी यू. एल. घुले, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, प्रकल्प अधिकारी समाधान राठोड, पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चरणसिंग चव्हाण, शेकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिरासिंग राठोड, जनार्दन डाखोरे, माणिकराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (फोटो)