शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

तरुण शेतकऱ्यांनो, उद्यमशील शेती करा : भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध ...

कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध प्रकारची कीड-रोग आणि शेतातील उत्पादनाला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र दुष्टचक्र बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात येणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी युनिटची पातूर तालुक्यातील नवेगाव येथे होत असलेली उभारणी शेतकऱ्यांना सक्षम बनविणारा आणि रोजगाराची आणखी घडवणारा प्रकल्प निश्चितच दिशादर्शक ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यमशील शेती करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीलाबाई प्रोड्युसर संघटनेचे संचालक छगन राठोड यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर दास महाराज, जि.प. उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, पं.स. सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, पं.स. सभापती अनंत लव्हाळे, गटशिक्षणाधिकारी यू. एल. घुले, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, प्रकल्प अधिकारी समाधान राठोड, पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चरणसिंग चव्हाण, शेकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिरासिंग राठोड, जनार्दन डाखोरे, माणिकराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (फोटो)