शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘थाळी बजाव’आंदोलनातून महिला वर्धिंनींचा एल्गार! ‘उमेद’ अभियानात हाताला काम द्या, मागणीकडे वेधले सरकारचे लक्ष

By संतोष येलकर | Updated: December 26, 2022 17:06 IST

Akola News: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धिनींनी ‘थाळी बजाव ’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

- संतोष येलकरअकोला -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धिनींनी ‘थाळी बजाव ’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला वर्धिनींच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासह महिलांचे समूह तयार करण्याचे काम करण्यात आले. या समूहाच्या माध्यमातून ग्रामसभा, प्रभागसंघ तयार करण्यात आले. परंतु, गेल्या २०१८ मध्ये जिल्हयात नियुक्त करण्यात आलेल्या महिला वर्धिनींना अभियानाच्या माध्यमातून कामे देण्यात आली नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हयातील महिला वर्धिंनींच्या हाताला काम देण्यात यावे, या मागणीसाठी एल्गार पुकारित जिल्हयातील महिला वर्धिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलन करून मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्राम विकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानाच्या जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या थाळी बजाव आंदोलनात उमा महल्ले, वर्षा पातुरे, दुर्गा नकासकर, मीना नकासकर, उषा खोसे, कांता गाडे, संध्या वानखडे, संगीता डोंगरे, रूपाली घाडगे, जयश्री अढाऊ, रेखा घाटे, विद्या मानकर, शारदा फाटकर, ज्योती इंगळे, पूजा निकाडे, मिरा जावळे, पूजा अवचार, माया दंदी, सुचिता घोगरे, अर्चना गायकवाड, निर्मला भगत, वर्षा बावस्कर, माया ढोरे, माधुरी आठवले, सुप्रीया वानखडे, अरुणा ठोसर, सीमा उजगरे, लिना दामोदर, सुवर्णा लोड यांच्यासह जिल्हयातील महिला वर्धिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 ‘थाळी बजाव’ ने दणाणला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर !‘उमेद’ अभियानातील महिला वर्धिनींच्या ‘थाळी बजाव ’ आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. तसेच या आंदोलनाने नागरिकांचेही लक्ष वेधले .

टॅग्स :Akolaअकोला