शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बाजार समितीमधील तिढा आज सुटणार?

By admin | Updated: August 6, 2016 02:03 IST

प्रातिनिधिक समित्यांच्या माध्यमातून तोडगा काढा! बाजार समितीचे खरेदीदार व अडत्यांना निर्देश.

अकोला, दि. ५ : गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यावर कायम स्वरूपी व ठोस तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने खरेदीदार संघटना व अडत्या मंडळाला सात-सात सदस्यांच्या समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले. या दोन्ही समित्यांची संयुक्त बैठक शनिवारी सकाळी बाजार समितीच्या निर्देशानुसार होणार आहे. या बैठकीतही तोडगा निघाला नाही तर बाजार समिती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली.बाजार समितीमध्ये अडत शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांनी देण्याच्या निर्णयाला विरोध करीत अनेक खरेदीदारांनी व्यवहार ठप्प केले. त्यावर बाजार समितीने खरेदीदारांना दोन वेळा नोटीस दिल्या. त्यानंतर व्यवहार सुरू करण्याचा निर्णय तर झाला; पण त्यासाठी अडत्यांना बाजुला ठेवून सरळ विक्रीचा पर्याय निवडण्यात आला. या पर्यायाला शेतकर्‍यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे व्यवहार ठप्पच राहिले. आता बाजार समितीने खरेदीदार संघटना व अडत्या मंडळाला त्यांच्या प्रत्येकी सात सदस्यांच्या प्रातिनिधिक समित्या गठन करण्याचे निर्देश दिले. या प्रातिनिधिक समित्या शनिवारी सकाळी आपसात चर्चा करून निर्णय घेणार आहेत. राज्य सरकारचा नियम पाळून या नियमानुसार व्यवहार सुरळीत होतात की या नियमाला बाजूला ठेवून काही वेगळा तोडगा काढला जातो, याकडे सर्व शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. कसाही तोडगा काढा; पण शेतकर्‍याला अडत देण्याचे काम पडू नये अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. शनिवारच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर बाजार समिती कायदेशीर कारवाई करू शकते, त्यामुळे आता तोडगा निघेल, अशी आशा आहे.