शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

वन्यप्राण्यांची लोकवस्तीत धाव

By admin | Updated: May 12, 2014 19:55 IST

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जंगलातील वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहेत.

मूर्तिजापूर : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जंगलातील वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहेत. रानडुकरं, माकडं, हरिणांचे कळप, मोर, यासह विविध प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येत आहेत. जंगलातील पाण्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. पाण्याच्या शोधात गावाकडे भटकंती करणार्‍या जनावरांचा जीव धोक्यात पडतो. तर गावातील जनावरांनासुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका असतो. यामुळे शिकारीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे.पाण्याच्या शोधात येणारे वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ओलांडत असतात. त्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडतात; पण वन विभागाच्या कार्यालयाला याची माहिती नसते. अनेकदा लहान-मोठे प्राणी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे दिपतात व अपघात होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. वनात लागलेल्या आगीमुळे बहुतेक प्राणी सैरावैरा पळताना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.