शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यामुळे गहू, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची झीज भरून काढण्यासाठी तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली. सद्य:स्थितीत ही पिके बहरली असून, फूलधारणा अवस्थेत आहेत; मात्र ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या दाट धुक्यामुळे फूलगळती होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)

भुईमूग पिकाला सिंचनाची चिंता!

बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करीत पीक नष्ट केले. सिंचनाची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करणे सुुरू केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यात अंदाजे २५ ते ३० वर्षांनंतर भुईमुगाचे सर्वाधिक क्षेत्र या वर्षी असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. ऐन शेंग धारणेच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.