शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

दाट धुक्यामुळे गहू, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची झीज भरून काढण्यासाठी तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली. सद्य:स्थितीत ही पिके बहरली असून, फूलधारणा अवस्थेत आहेत; मात्र ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या दाट धुक्यामुळे फूलगळती होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)

भुईमूग पिकाला सिंचनाची चिंता!

बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करीत पीक नष्ट केले. सिंचनाची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करणे सुुरू केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यात अंदाजे २५ ते ३० वर्षांनंतर भुईमुगाचे सर्वाधिक क्षेत्र या वर्षी असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. ऐन शेंग धारणेच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.