शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४ दहावीतील विद्यार्थी- २५,६३३ पास विद्यार्थी- २५,६३१ मुख्याध्यापक म्हणतात... ...

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४

दहावीतील विद्यार्थी- २५,६३३

पास विद्यार्थी- २५,६३१

मुख्याध्यापक म्हणतात...

दरवर्षी गुणपत्रिकेसोबतच शाळा सोडल्याचा दाखला देतो. परंतु अद्यापही गुणपत्रिकाच बोर्डाकडून आल्या नाहीत. दाखल्यावर शेरा लिहिताना, विद्यार्थ्यांची टक्केवारी, कोणत्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. हे लिहावे लागणार आहे. परंतु तारीख कोणती टाकायची. याबाबत संभ्रम आहे. बोर्डाने गुणपत्रिका पाठविल्यानंतर सूचनाही येतील.

-मनीषा अभ्यंकर, मुख्याध्यापिका भारत विद्यालय

दहावीचा निकाल ऑनलाइन लागला. परंतु अद्याप गुणपत्रिका वितरणाची तारीख आली नाही. शाळेचा दाखला देताना, गुणपत्रिकेवरील तारीख आणि शेऱ्यामध्ये उत्तीर्ण असे लिहावे लागणार आहे. परंतु याबाबत बोर्डाकडून अशा कोणत्याही सूचना आल्या नाहीत. काही सूचना आल्यास, त्यानुसार शाळेचे दाखले देऊ.

-माधव मुन्शी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश हायस्कूल

पालक म्हणतात...

दहावीचा निकाल लागला. आता गुणपत्रिकेची प्रतीक्षा आहे. शाळेच्या दाखल्यावर आता शेरा लिहितात, याची कल्पना नाही. परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर चांगला शेरा असावा. सीईटी परीक्षा ऐच्छिक आहे. त्यामुळे संभ्रम आहे. गुणपत्रिका व दाखले लवकर द्यावेत.

-ज्ञानेश्वर खोबरखेड, पालक

निकाल लागल्यावर शाळेच्या दाखल्यावर ग्रेड देतात की श्रेणी देतात, याची माहिती नाही. परंतु अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा न लिहिता, विद्यार्थ्यांना ग्रेड द्यावे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यंदा सर्वच विद्यार्थी एकाच रांगेत आणून ठेवले. त्यामुळे गुणवंतांचे नुकसान होऊ नये.

-नारायण पवार, पालक