शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:40 IST

पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते.

अकोला: खरीप हंगामातील नियोजन करण्याचे काम सुरू असून,पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडील भाजीपाला, फळे विक्रीसाठी मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.येत्या ३१ मे पर्यंत अमरावती विभागातील नियोजनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके ,औषधांचा पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकाकडून बियाणे खतांचे ग्रेड इत्यादी माहिती घेऊन सहसंचालक कार्यालयाला पाठवावी त्यासाठीच्या सूचना सर्व कृषी सहाय्यक ते अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तालुका तसेच मंडळ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कच्चे काम सुरू आहे किंवा नाही, त्याचा अहवाल शेतकºयांना शेती कामासाठी लागणाºया मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांना क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्यांना निर्धारित केलेल्या मुख्यालयी जातात किंवा नाही, याबाबत सरपंचाकडून खातरजमा करून घ्यावी, तसेच खरीप हंगामातील नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विभागात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकºयांकडील फळे भाजीपाला विकण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.- सुभाष नागरे,विभागीय सह संचालक,कृषी, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती