शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लग्नमंडपी गर्दी; वधूपित्याला २० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 21:23 IST

Khamgaon : तिनशेच्या वर वऱ्हाडी मंडळी जमल्याने वधूपित्याला दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांच्या कडून २० हजार दंड ठोठावण्यात आला आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील कानडी बाजार येथे ठरल्या तिथी प्रमाणे ५ एप्रिल रोजी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला खरे पण कोरोना नियमांचा भंग करुन या लग्नात तब्बल तिनशेच्या वर वऱ्हाडी मंडळी जमल्याने वधूपित्याला दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांच्या कडून २० हजार दंड ठोठावण्यात आला आहे.                 तालुक्यातील कानडी येथील दिलीप शेषराव अधम यांना मुलीचा विवाह एका मंदिर परिसरात आयोजित केला होता,नियमाप्रमाणे लग्न मंडपी ५० वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असताना या लग्नसोहळ्यात तिनशेच्या वर वऱ्हाडी उपस्थित झाले होते. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांना माहिती मिळताच संबधित मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना निर्देशित करुन अशी एक टीम लग्नमंडपी पाठवून तिथला आढावा घेतला असता विवाह सोहळ्यात तिनशेच्या वर लोक आढळून आले, नियमाचा भंग केल्याने वधूपित्याला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला