शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हिंगणा तानखेड येथून होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:37 IST

मूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली मूर्तिजापूर शहराच्या पाणीपुरवठय़ावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. निम्मा पावसाळा निघून गेला असला, तरी मूर्तिजापूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, मूर्तिजापूर ग्रामीण व शहरी भागात जल संकट निर्माण झाले आहे. महान धरणात पाणी नसल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. हिंगणा बंधारा येथून सध्या शहराकरिता पाणी येत आहे. परंतु, तेथेही जास्त पाणी साठा नसल्याने पाऊस न आल्यास भीषण पाणी समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.नैसर्गिक बिकट स्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन शक्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय  यांच्या कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार हरीश पिंपळे, आ. गोपीकिसन बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, वीज वितरणचे मुख्य अभियंता अकोला दोडके, उंबरकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष  मोनाली  गावंडे व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान मूर्तिजापूर शहरासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे. यावर शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे.