शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी १५ मार्चपर्यंत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

महान : रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी यंदा १५ मार्च २०२१पर्यंतच पाणीपुरवठा केला जाईल, याची ...

महान : रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी यंदा १५ मार्च २०२१पर्यंतच पाणीपुरवठा केला जाईल, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग बोरगाव मंजू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी १५ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत काटेपूर्णा प्रकल्पातून दोन रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून यापुढे सिंचनासाठी पाणी पुढील तारखाचे वेळापत्रकानुसार सोडण्यात याबाबत शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाेरगाव मंजू पाटबंधारे उपविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा राहील पुरवठा

५ जाने. २०२१ ते १७ जाने. २०२१. एकूण १२ दिवस

२२ जाने. ते ४ फेब्रु. २०२१ १३ दिवस

९ फेब्रु. ते २४ फेब्रु. २०२१.. १५ दिवस

२ मार्च ते १५ मार्च २०२१ .. १३ दिवस