शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी १५ मार्चपर्यंत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

महान : रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी यंदा १५ मार्च २०२१पर्यंतच पाणीपुरवठा केला जाईल, याची ...

महान : रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी यंदा १५ मार्च २०२१पर्यंतच पाणीपुरवठा केला जाईल, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग बोरगाव मंजू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी १५ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत काटेपूर्णा प्रकल्पातून दोन रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून यापुढे सिंचनासाठी पाणी पुढील तारखाचे वेळापत्रकानुसार सोडण्यात याबाबत शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाेरगाव मंजू पाटबंधारे उपविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा राहील पुरवठा

५ जाने. २०२१ ते १७ जाने. २०२१. एकूण १२ दिवस

२२ जाने. ते ४ फेब्रु. २०२१ १३ दिवस

९ फेब्रु. ते २४ फेब्रु. २०२१.. १५ दिवस

२ मार्च ते १५ मार्च २०२१ .. १३ दिवस