शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाणीटंचाई उपाययाेजना ; चार विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

अकाेला- उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. यंदा वाढते तापमान लक्षात घेता पाणीटंचाईची तीव्रता कमी ...

अकाेला- उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. यंदा वाढते तापमान लक्षात घेता पाणीटंचाईची तीव्रता कमी हाेण्यासाठी विहीर अधिग्रहरणाची प्रक्रिया सुरु आहे. पाणीटंंचाई उपाययोजनेअंतर्गत चार गावांतील नागरिकांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरी खासगी असून त्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

यंदा संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई निवारण कृती आराखडा सादर करण्यात आला हाेता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे संंबंधित गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामे करण्याच्या मार्ग मोकळा झाला असून काही गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामेसुद्धा करण्यात येत आहेत. त्यापैकी चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विहीर अधिग्रहण अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या आदेशानेच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर ग्रामस्थांना २-३ कि.मी.अंतरावरून पायपीट करुन पाणी आणावे लागते. अनेक गावांत तर पाणी विकतही घ्यावे लागते. दिवसभर मुजरीसाठी राबल्यानंतर रात्री पाणी भरावे लागत असल्याचे चित्र गतवर्षी दिसून आले हाेते. त्यामुळे जिल्हा प्रशासन यावेळी सतर्क झाले आहे.