शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पाणीटंचाई उपाययाेजना ; चार विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

अकाेला- उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. यंदा वाढते तापमान लक्षात घेता पाणीटंचाईची तीव्रता कमी ...

अकाेला- उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. यंदा वाढते तापमान लक्षात घेता पाणीटंचाईची तीव्रता कमी हाेण्यासाठी विहीर अधिग्रहरणाची प्रक्रिया सुरु आहे. पाणीटंंचाई उपाययोजनेअंतर्गत चार गावांतील नागरिकांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरी खासगी असून त्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

यंदा संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई निवारण कृती आराखडा सादर करण्यात आला हाेता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे संंबंधित गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामे करण्याच्या मार्ग मोकळा झाला असून काही गावांमध्ये पाणीटंंचाई निवारणाची कामेसुद्धा करण्यात येत आहेत. त्यापैकी चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विहीर अधिग्रहण अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या आदेशानेच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर ग्रामस्थांना २-३ कि.मी.अंतरावरून पायपीट करुन पाणी आणावे लागते. अनेक गावांत तर पाणी विकतही घ्यावे लागते. दिवसभर मुजरीसाठी राबल्यानंतर रात्री पाणी भरावे लागत असल्याचे चित्र गतवर्षी दिसून आले हाेते. त्यामुळे जिल्हा प्रशासन यावेळी सतर्क झाले आहे.