शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:28 IST

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.विदर्भात १ लाख ३० हेक्टर संत्रा असून, लिंबाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. संपूर्ण राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर,मोसंबी ९० हजार तर लिंबूचे क्षेत्र ५० हजार हेक्टर आहे.यासह इतर फळ झाडांवर यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले.२०१६-१७ व २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने यावर्षी भूजल पातळी घटली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.या परिस्थितीत फळ झाडांना पाणीच मिळत नसल्याने झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत.ही झाडे टिकवायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणताच बहार घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. झाडावर फळे जर असतील तर पाणी जास्त लागते. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकºयांनी ठिबक सिंचन करावे, झाडांच्या बुंध्याजवळ गांडूळ खत टाकावे, पाला पाचोळाही टाकावा तसेच ३० मायक्रॉन चे मल्चींग करावे. म्हणजे झाडांचे संरक्षण करता येईल. तसेच पाणी देताना प्रथम एका दांडाने व दुसरी पाळी देताना दुसºयां दांडाने पाणी द्यावे त्यामुळे झाडांच्या दोन्ही बाजुने ओलावा राहील. झाड टिकवता येईल. एप्रिल - मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने शेतकºयांनी फळझाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.- जलस्त्रोत घटल्याने फळझाडांवर परिणाम होत आहे.म्हणून यावर्षी शेतकºयांनी संत्रा,लिंबू व इतर फळांचा बहार न घेता पाण्याचे व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन,मल्चींग,गांडूळ खत आदीसह कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.डॉ. दिनेश पैठणकर,प्रमुख,लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती