शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:28 IST

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.विदर्भात १ लाख ३० हेक्टर संत्रा असून, लिंबाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. संपूर्ण राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर,मोसंबी ९० हजार तर लिंबूचे क्षेत्र ५० हजार हेक्टर आहे.यासह इतर फळ झाडांवर यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले.२०१६-१७ व २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने यावर्षी भूजल पातळी घटली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.या परिस्थितीत फळ झाडांना पाणीच मिळत नसल्याने झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत.ही झाडे टिकवायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणताच बहार घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. झाडावर फळे जर असतील तर पाणी जास्त लागते. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकºयांनी ठिबक सिंचन करावे, झाडांच्या बुंध्याजवळ गांडूळ खत टाकावे, पाला पाचोळाही टाकावा तसेच ३० मायक्रॉन चे मल्चींग करावे. म्हणजे झाडांचे संरक्षण करता येईल. तसेच पाणी देताना प्रथम एका दांडाने व दुसरी पाळी देताना दुसºयां दांडाने पाणी द्यावे त्यामुळे झाडांच्या दोन्ही बाजुने ओलावा राहील. झाड टिकवता येईल. एप्रिल - मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने शेतकºयांनी फळझाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.- जलस्त्रोत घटल्याने फळझाडांवर परिणाम होत आहे.म्हणून यावर्षी शेतकºयांनी संत्रा,लिंबू व इतर फळांचा बहार न घेता पाण्याचे व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन,मल्चींग,गांडूळ खत आदीसह कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.डॉ. दिनेश पैठणकर,प्रमुख,लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती