शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जलवाहिनीला गळती; चार लाखांच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये ...

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये शनिवार, दि. १५ मे रोजी दाखल केली.

पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वान धरण-अकोट शहरादरम्यान, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवरील जोडणी शेतमालक सुनील रामकृष्ण राऊत (रा. हिवरखेड) यांनी नादुरुस्त करून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान केले. जलवाहिनीच्या जोडणीजवळ खड्डा करून पाणी स्वत:च्या विहिरीत घेत आहेत. शेतकरी वारंवार जोडणी निकामी करून भरपूर प्रमाणात शासनाचे पाणी चोरी करीत आहे. आतापर्यंत सदर शेतकऱ्याने चार लाख रुपयांचे पाणी चोरले असून, फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी जलवाहिनीमधून अवैध कनेक्शन घेण्यात आले आहेत. या अवैध कनेक्शनमुळे नियमित पाणी देयक भरणाऱ्या ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.