शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

वाडेगाव येथे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

पाणी पुरवठ्याच्या विहिरीत समाधानकारक पाणी असतानाही नागरिकांना काही भागात तीन आठवड्यातून एक वेळा तर काही भागात २० दिवसांनंतर पाणी ...

पाणी पुरवठ्याच्या विहिरीत समाधानकारक पाणी असतानाही नागरिकांना काही भागात तीन आठवड्यातून एक वेळा तर काही भागात २० दिवसांनंतर पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. रखरखत्या उन्हात महिला, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच काही ग्रामस्थांना सायकल, दुचाकीवर दूरवरून पाणी आणावे लागत आहेत. एकीकडे काही ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. मागील आठवड्यात ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून दोन बोअरवेल केल्या असून, यामधून ग्रामस्थांना पाणी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

फोटो:

उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतने लक्ष द्यावे.

-विजय का‌ळे, ग्रामस्थ वाडेगाव

मागील आठवड्यात ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून दोन बोअरवेल केल्या आहेत. लवकर प्रत्येक वाॅर्डात पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लवकरच पाणीटंचाई दूर होईल.

- मंगेश तायडे, सरपंच वाडेगाव