शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

घराची भिंत कोसळली, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 13:39 IST

Wall collapsed ; घराची भिंत कोसळून, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी झाले.

बाळापूर : राहत्या घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात शनिवारी पहाटे घडली.

बाळापूर शहरात सतरंजीपुरा भागात शेख रसूल शेख वजीर (४२) यांचे विटा मातीचे घर आहे. पावसामुळे मातीच्या  भितींत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळली. घरा मध्ये झोपलेले शेख रसूल व त्यांची पत्नी शबाना परवीन  व त्यांची मुले शेख रुमान,शेख फरान,शेख इरफान व त्यांचा लहान मुलगा शेख कामरान शेख रसुल ढिगाऱ्याखाली दबले.घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले. या घटनेत ९ वर्षीय शेख कामरान शेख रसूल याचा मृत्यू झाला. घरातील ५ जण  जखमी झाले.  त्यांना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येते हलवण्यात आले. 

 

 

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोला