शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

व-हाडात कांदा उत्पादनावर भर!

By admin | Updated: August 12, 2015 22:54 IST

खरीप कांद्याचा प्रयोग यशस्वी, पण कमी पावसाचा बसला फटका.

अकोला : पश्‍चिम विदर्भात खरीप कांदा उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, याचे उत्पादन चांगले होत असल्याने अकोला जिल्हय़ात खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे; पण यंदा पावसाने ऐनवेळेवर दडी मारल्याने कांद्याच्या रोपवाटिका करपल्याने कांदा क्षेत्रात घट झाली आहे. कांदा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी पश्‍चिम विदर्भात कांदा चाळी बांधण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात तर कांदा चाळी तयारही करण्यात आल्या आहेत. शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने कांदा पुन्हा बहरला आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्यानेच शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे. या भागात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दोनशे हेक्टर कांदा काही ठिकाणी घेतला जात असून, यातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यांमध्ये उत्साह वाढला आहे. कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर शेतकरी गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात पातूर, अकोला, बाश्रीटाकळी तालुक्यात खरीप कांदा घेतला जातो. यंदाच्या खरीप हंगामात कांदा क्षेत्र वाढीचे उद्दिष्ट शेतकर्‍यांनी निश्‍चित केले होते. पातूर तालुक्यात ५00 एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे नियोजन करण्यात आले होते; तथापि पावसाने फटका दिल्याने रोपवाटिका करपल्या आहेत.