शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व-हाडात कांदा उत्पादनावर भर!

By admin | Updated: August 12, 2015 22:54 IST

खरीप कांद्याचा प्रयोग यशस्वी, पण कमी पावसाचा बसला फटका.

अकोला : पश्‍चिम विदर्भात खरीप कांदा उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, याचे उत्पादन चांगले होत असल्याने अकोला जिल्हय़ात खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे; पण यंदा पावसाने ऐनवेळेवर दडी मारल्याने कांद्याच्या रोपवाटिका करपल्याने कांदा क्षेत्रात घट झाली आहे. कांदा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी पश्‍चिम विदर्भात कांदा चाळी बांधण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात तर कांदा चाळी तयारही करण्यात आल्या आहेत. शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने कांदा पुन्हा बहरला आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्यानेच शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे. या भागात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दोनशे हेक्टर कांदा काही ठिकाणी घेतला जात असून, यातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यांमध्ये उत्साह वाढला आहे. कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर शेतकरी गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्हय़ात पातूर, अकोला, बाश्रीटाकळी तालुक्यात खरीप कांदा घेतला जातो. यंदाच्या खरीप हंगामात कांदा क्षेत्र वाढीचे उद्दिष्ट शेतकर्‍यांनी निश्‍चित केले होते. पातूर तालुक्यात ५00 एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे नियोजन करण्यात आले होते; तथापि पावसाने फटका दिल्याने रोपवाटिका करपल्या आहेत.