शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

काटेपूर्णा प्रकल्पाच्या दोन्ही वक्रद्वारातून विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काटेपूर्णा धरणातून सोमवारी दोन वक्रद्वार उघडून ५०.१६ घ.मी.सें. एवढा साठा विसर्ग सुरू ...

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काटेपूर्णा धरणातून सोमवारी दोन वक्रद्वार उघडून ५०.१६ घ.मी.सें. एवढा साठा विसर्ग सुरू होता. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता काटेपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात करण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत काटेपूर्णात ३४७.३९ मी., ९३.०४ टक्के साठा उपलब्ध होता.

------------------------

वान प्रकल्पाचे दोन वक्रद्वार १० सेंमीने उघडले

तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नदीपात्रात होत असलेला विसर्ग २१.८२ घ.मी./से. वरून कमी करून १०. ६६ घ.मी./से.एवढा करण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे प्रत्येकी १० सेंमी उंचीने उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.