शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

अतिक्रमण र्निमुलन पथकावर भाजीविक्रेत्यांचा हल्ला

By admin | Updated: June 20, 2014 21:43 IST

अकोला महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी शुक्रवारी हल्ला चढवला.

अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील भाजी विके्रत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी हल्ला चढवला. वाहनांवर केलेल्या दगडफेकीत मनपाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता असलेल्या जठारपेठ चौकात भर रस्त्यावर भाजी विके्रत्यांनी बाजार मांडला. स्थानिक रहिवाशांनी हटकल्यास त्यांना शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. त्यानुषंगाने मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भाजी विके्रत्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु हा प्रस्ताव धुडकावून लावत भाजी विके्रत्यांनी याच ठिकाणी व्यवसाय करण्याला पसंती दिली. यावर आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी स्वत: गुरुवारी या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर भाजी विके्रत्यांनी प्रचंड दगडफेक करीत हल्ला चढवला. यामध्ये टिप्पर चालक अशोक मुरदुंगे, सूर्यकांत बन्सोड व जेसीबी चालक मधुकर कांबळे जखमी झाले. यावेळी जमावाने वाहनांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच, आयुक्तांसह कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला असता भाजी विके्रत्यांनी पळ काढला. पोलिस संरक्षणात पुन्हा या भागातील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यात आले.