शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावातील शेतमालावर आता गावातच प्रक्रिया! मूल्यवर्धनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 09:56 IST

शेतीपूरक व्यवसायामुळे खेड्यांना पुन्हा सुबत्ता व गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

अकोला : गाव, खेड्यातील शेतमालावर गावातच प्रक्रिया करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान पुरविण्यासाठीचा पुढाकार घेतला असून, विदर्भासह आता पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात दोन प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले. शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतक-यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत बदल घडावा हा या मागील उद्देश आहे.

शेतीपूरक व्यवसायामुळे खेड्यांना पुन्हा सुबत्ता व गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यरत आहे. विदर्भातील शेतक-यांनी या उपक्रमात बहुसंख्येने सहभाग घ्यावा, यादृष्टीने प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून केले जात आहेत. त्यांना शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्टÑासह १७  गावांत कृषी माल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले असून, शेतकरी, बचत गटासह बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने  प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यात येत आहे. पुढच्या महिन्यात मराठवाड्यातही प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात येणार आहे. डॉ. पंदेकृविचे  कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतूनकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांच्या पुढाकाराने शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील शहर टाकळी येथे संतोष गादे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ शेतकरी गट संचालित ज्ञानेश्वरी कृषी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.या अगोदर पाथर्डी तालुक्यात प्रक्रिया उद्योग सुरू  करण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातंर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदने विशेष करू न कृषी माल प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले असून, प्रक्रिया  उद्योग टाकण्यासाठी तंत्रत्रज्ञान उपलब्ध  करू न  दिले जात आहे. त्यामुळे शेतक-यांचा कल प्रक्रिया उद्योगांकडे वाढत आहे. - डॉ. प्रदीप बोरकर,संशोधन अभियंता,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती