शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपीटचा तडाखा, रब्बी पिकांचे नुकसान

By atul.jaiswal | Updated: February 27, 2024 14:05 IST

बार्शीटाकळी व पातुर तालुक्यातील फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून, पालेभाज्यांना फटका बसला आहे.

अकोला : जिल्ह्यात सोमवार, २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटने जोरदार तडाखा दिला.

बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोला तालुक्यातील बहुतांश गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपीटमुळे शेतात उभे असलेले गहु, उन्हाळी ज्वारी, हरभरा पिक भुईसपाट झाले. तर काढणी करून  ठेवलेल्या गहु व हरभऱ्याच्या ढीगांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

बार्शीटाकळी व पातुर तालुक्यातील फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून, पालेभाज्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.