शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:19 IST

अकोला: केंद्र शासनातर्फे असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हास्तरावर उद््घाटन केले.

अकोला: केंद्र शासनातर्फे असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हास्तरावर उद््घाटन केले. या योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे मंगळवारी या योजनेचे जिल्हास्तरावर उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच त्यांचे मासिक उत्पन्न किमान १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, जे कामगार कर्मचारी विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद नाहीत अशा असंघटित कामगारांसाठी ही योजना असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र्र लोणकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय निधी अकोला क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक भविष्य निधी आयुक्त सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती.प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणनियोजन सभागृहात आयोजित उद््घाटन कार्यक्रमादरम्यान अहमदाबाद येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे राष्ट्रीय स्तरावर उद््घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्याचे थेट प्रक्षेपण सभागृहात दाखविण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील