शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:35 IST

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे. आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.देशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे.मार्च महिना असल्याने शतकऱ्यांना पैशांची निंतात गरज आहे. तसेच बºयाच दिवसापासून कापूस घरात, गोदामात साठवून ठेवला होता. त्यापासून खाज व इतर आजाराची शक्यता वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीला काढला असून आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. कापसाचे प्रति क्विंटल  दर मात्र कमी आहेत. अत्यंत चांगल्या दर्जाच्या कापसाला सद्या बाजरात ४,७०० ते ४,८०० रू पये प्रति क्विंटल  दर असून, हलका दर्जाच्या कापसाला ३,९०० ते ४,२०० रू पये प्रति क्विंटल  दर आहेत.सरकीचे दरही घटले आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात सरकीचे प्रति क्विंटल दर हे २,२०० रू पयांच्यावर आहेत. तर आजमितीस हे दर प्रति क्विंटल  १,४५० ते १,५०० रू पये आहेत.सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.बँक घोटाळ््याचा परिणाम लघू ,मध्यम उद्योजक, कापड गिरणी, जिनींग संचालक,व्यापाºयांवर झाले आहेत. १५ मार्चला या सर्वांनी आयकर भरला असून, २० मार्च जीएसटी भरावा लागणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा जाम झाली असल्याने पक्कामालही घेण्यात कोणी तयार नाही.त्यामुळेच मंदी सर्वत्र मंदीचे सावट आहे.

कापड,जीनींग,उद्योजक, व्यापºयांना आता सहजासहजी कर्ज मिळणे कठीण झाल्याने हातात पैसा नाही, त्याचा परिणाम शेतमाल दरावर झाला आहे. त्यामुळे सद्या तरी कापसाचे दर वाढणे शक्य नाही असे चित्र आहे.बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस