शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण...
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
4
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
5
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
6
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
7
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
8
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
9
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
10
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
11
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
12
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
13
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
14
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
15
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
16
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
17
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
18
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
19
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
20
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

अनधिकृत बांधकाम ताेडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

४३२ जणांचे घेतले नमुने अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, ...

४३२ जणांचे घेतले नमुने

अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, काेराेनासदृश लक्षणे आढळून येत असल्यामुळे नागरिक काेराेनाची चाचणी करीत आहेत. साेमवारी ४३२ जणांनी नाकातील स्रावाचे नमुने दिले. यामध्ये ४१ जणांनी आरटीपीसीआर तसेच ३९१ जणांनी रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.

काेराेना रुग्णाचा आलेख शून्यावर

अकाेला : संसर्गजन्य काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची दुसरी लाट हाेती. जून महिन्यापासून काेराेनाबाधित रुग्णांचा आलेख कमी झाला आहे. साेमवारी मनपाला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार शहरात एकही काेराेना रुग्ण आढळून आला नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बेफिकिरी नकाे; नियमांचे पालन करा!

अकाेला : काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे. दरम्यान, बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. काेराेनाचा संसर्ग अद्यापही कायम असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी हलगर्जी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

‘मंदिरात दर्शनाची परवानगी द्या!’

अकाेला : आषाढी एकादशीनिमित्त शासनाने वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य हाेणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जुने शहरातील प्राचीन विठ्ठलरुक्माई मंदिरात काेराेनाच्या नियमांचे पालन करून

दर्शनाची परवानगी देण्याची मागणी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली आहे.

‘अस्वच्छतेची समस्या निकाली काढा!’

अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईचा फज्जा उडाला असून मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नाले, गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी मुख्य रस्त्यांमध्ये साचत असून सखल भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त नीमा अराेरा यांच्याकडे केली आहे.