शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अनधिकृत बांधकाम ताेडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

४३२ जणांचे घेतले नमुने अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, ...

४३२ जणांचे घेतले नमुने

अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, काेराेनासदृश लक्षणे आढळून येत असल्यामुळे नागरिक काेराेनाची चाचणी करीत आहेत. साेमवारी ४३२ जणांनी नाकातील स्रावाचे नमुने दिले. यामध्ये ४१ जणांनी आरटीपीसीआर तसेच ३९१ जणांनी रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.

काेराेना रुग्णाचा आलेख शून्यावर

अकाेला : संसर्गजन्य काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची दुसरी लाट हाेती. जून महिन्यापासून काेराेनाबाधित रुग्णांचा आलेख कमी झाला आहे. साेमवारी मनपाला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार शहरात एकही काेराेना रुग्ण आढळून आला नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बेफिकिरी नकाे; नियमांचे पालन करा!

अकाेला : काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे. दरम्यान, बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. काेराेनाचा संसर्ग अद्यापही कायम असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी हलगर्जी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

‘मंदिरात दर्शनाची परवानगी द्या!’

अकाेला : आषाढी एकादशीनिमित्त शासनाने वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य हाेणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जुने शहरातील प्राचीन विठ्ठलरुक्माई मंदिरात काेराेनाच्या नियमांचे पालन करून

दर्शनाची परवानगी देण्याची मागणी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली आहे.

‘अस्वच्छतेची समस्या निकाली काढा!’

अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईचा फज्जा उडाला असून मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नाले, गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी मुख्य रस्त्यांमध्ये साचत असून सखल भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त नीमा अराेरा यांच्याकडे केली आहे.