शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

उडीद-मूग गेला; ज्वारी-कपाशी पडतेय काळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:09 IST

तेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पिकाचेही नुकसानशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हा शेतकर्‍यांना विविध संकटांचा  राहिला. सुरुवातीला पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली.  त्यानंतर पाऊस आला; परंतु पिकांना मार बसून पिके जोमात  येण्यास वेळ लागला. शेतकर्‍यांनी आहे त्या सिंचन सुविधेवर  पिके वाढविली; परंतु अनियमित हवामान व पाण्यामुळे  िपकांवर विशेषत: मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकावर  विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. मूग, उडिदावर  मोझ्ॉक नावाचा व्हायरस आल्याने काही भागात शून्य उत् पादन झाले. सोयाबीन पिकावर ऐन फळधारणेच्या वेळी व्हायरस येऊन  शेंगा लागल्या नाहीत. शेतकर्‍यांनी या पिकाची आशा  सोडल्यानंतर कपाशी, ज्वारी पिकाचे उत्पादन तर झाले; पण  परतीच्या पावसाने ज्वारीची पक्व कणसे काळी पडत आहेत.  जोरदार वार्‍यासह भरपूर पाऊस पडत असल्याने बागाय तीसह कोरडवाहू कपाशीसुद्धा पसरली आहे. त्यामुळे क पाशीला खालच्या बाजूने लागलेली पक्व बोंडे काळी पडत  आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने  पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खरीप पिके  गेल्यागत असल्याने शेतकर्‍यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर  केंद्रित आहेत. रब्बी पिके घेताना सर्वांच्या नजरा त्या वान प्रकल्प  हनुमानसागराकडे लागतात. हनुमानसागराची पाणी पातळी  सध्या ७0 टक्के असून, पाणी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास  रब्बीच्या हंगामात शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळू शक ते.