शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

उडीद-मूग गेला; ज्वारी-कपाशी पडतेय काळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:09 IST

तेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पिकाचेही नुकसानशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हा शेतकर्‍यांना विविध संकटांचा  राहिला. सुरुवातीला पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली.  त्यानंतर पाऊस आला; परंतु पिकांना मार बसून पिके जोमात  येण्यास वेळ लागला. शेतकर्‍यांनी आहे त्या सिंचन सुविधेवर  पिके वाढविली; परंतु अनियमित हवामान व पाण्यामुळे  िपकांवर विशेषत: मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकावर  विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. मूग, उडिदावर  मोझ्ॉक नावाचा व्हायरस आल्याने काही भागात शून्य उत् पादन झाले. सोयाबीन पिकावर ऐन फळधारणेच्या वेळी व्हायरस येऊन  शेंगा लागल्या नाहीत. शेतकर्‍यांनी या पिकाची आशा  सोडल्यानंतर कपाशी, ज्वारी पिकाचे उत्पादन तर झाले; पण  परतीच्या पावसाने ज्वारीची पक्व कणसे काळी पडत आहेत.  जोरदार वार्‍यासह भरपूर पाऊस पडत असल्याने बागाय तीसह कोरडवाहू कपाशीसुद्धा पसरली आहे. त्यामुळे क पाशीला खालच्या बाजूने लागलेली पक्व बोंडे काळी पडत  आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने  पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खरीप पिके  गेल्यागत असल्याने शेतकर्‍यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर  केंद्रित आहेत. रब्बी पिके घेताना सर्वांच्या नजरा त्या वान प्रकल्प  हनुमानसागराकडे लागतात. हनुमानसागराची पाणी पातळी  सध्या ७0 टक्के असून, पाणी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास  रब्बीच्या हंगामात शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळू शक ते.