शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:06 IST

धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

अकोला : बार्शिटाकळली तालु्क्यातील दगडपारवा धरणात शंभर टक्के जलसाठा संचयित झाल्याने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता या धरणाचे दोन दरवाजे ५ से.मी.ने उघडण्यात आले असून,मोर्णा नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला पूर सरंक्षण योजनेतंर्गत हे धरण बांधण्यात आले आहे.धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान,काटेपूर्णा धरणही ९९ टक्केपर्यंत पोहाचले असून, रात्री हे धरण केव्हावी शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याने काटेपूर्णा धरणातूनही पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी वर्तवली आहे.सप्टेबर महिन्यापासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून,आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच मध्यम व मोठ्या धरणातील जलसाठा वाढला असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात शंभर टक्के जलसंचय झाला आहे.दगडपारवा हे धरणही प्रथमच शंभर टक्के पाण्याने भरले असून,शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापासून यातून विसर्ग सुरू आहे. हे धरण विद्रुपा नदीवर असून, विद्रुपा नदीचे पाणी मोर्णा नदीला मिळते. यामुळे खडकी,कोन्हेरीसरप,बार्शिटाकळीसह मोर्णा धरणाच्या काठावरील गावकरी,नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान,शुक्रवार सांयकाळी ५ वाजतापर्यत काटेपूर्णा धरणात ८४.१९२ दशलक्ष घन मिटर म्हणजेच ९७.५० टक्के जलसाठा संचयित झाला आहे.पातूर तालुक्यातील मोर्णा,निर्गुणा धरणही शंभर टक्के झाले असून, मूर्तीजापूर तालु्क्यातील उमा बँरेजमध्ये ७६.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.वाण धरणही शंभर टक्के पाण्याने भरले आहे.त्यामुळे यावर्षी कोणी मागणी केली नाही तरी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्राने सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण