शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दुचाकीच्या धडकेत महिला भाविक ठार

By admin | Updated: March 10, 2016 02:31 IST

राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावनजीक भरधाव दुचाकीने पायदळ दिंडीत शेगाव येथे जात असलेल्या महिला भाविकास जबर धडक दिल्याची घटना.

अकोला - राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावनजीक भरधाव दुचाकीने पायदळ दिंडीत शेगाव येथे जात असलेल्या महिला भाविकास जबर धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून, एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथून महिला व पुरुष वारकर्‍यांची पायदळ दिंडी शेगाव येथे जात असताना शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एम एच ३0 इएल ५८0१ क्रमांकाच्या दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात पायदळ दिंडीतील ताईबाई इंगळे (५५) या महिलेस जबर धडक दिली. या अपघातात इंगळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. महिलेस उपचारासाठी तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शीलाबाई बोळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ अ, नुसार गुन्हा दाखल केला आहे.