शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:26 IST

Indian Railway News : २४ ते ३० मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत.

अकोला : बंगालच्या उपसागरावर घोंगावत असलेले यास चक्रीवादळ येत्या दोन दिवसात पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने २४ ते ३० मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या व दोन पार्सल गाड्यांचा समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०२२७९ पुणे-हावडा विशेष, ०२२८० हावडा-पुणे विशेष, २५ व २९ मे रोजी सुटणारी ०२८३३ अहमदाबाद-हावडा विशेष, २५ व २६ मे रोजी सुटणारी ०२८२४ हावडा-अहमदाबाद विशेष, ०२८१० हावडा-मुंबई विशेष, ०२२५९ मुंबई-हावडा विशेष, ०२२६० हावडा-मुंबई विशेष, ०२९०५ ओखा-हावडा विशेष, ०२९०६ हावडा- ओखा विशेष, ०२२५५ लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या विशेष या गाड्यांचा समावेश आहे.

पार्सल गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-शालिमार व शालिमार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, सांगोला-शालिमार व शालिमार-सांगोला पीसीईटी या पार्सल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वेwest bengalपश्चिम बंगाल