शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सायकल चालवा ...पर्यावरण वाचवा ’चा संदेश देत तीन हजार किलोमीटरची सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:19 IST

अकोला: पर्यावरण वाचवा ...सायकल चालवा... पाणी वाचवा... असा संदेश देत मुंबईतील प्रकाश केणे देशभर फिरत आहेत. शुक्रवारी या संदेश यात्रे दरम्यान अकोला शहरात आले होते.

अकोला: पर्यावरण वाचवा ...सायकल चालवा... पाणी वाचवा... असा संदेश देत मुंबईतील प्रकाश केणे देशभर फिरत आहेत. शुक्रवारी या संदेश यात्रे दरम्यान अकोला शहरात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई येथील कस्टम आॅफिसमध्ये नोकरी करीत असणारे प्रकाश दत्तात्रय केणी हे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पश्चिम भारत ते पूर्व भारत अशी तीन हजार किलोमीटरची सायकल यात्रा मुंबई ते ओडिशा व्हाया नागपूर, कोलकाता, ओडिशा अशी करणार आहेत .केणी हे रोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ अश्या प्रकारे १५० किलोमीटर सायकल ने प्रवास करून ओडिशा पोहोचणार आहेत. त्यांचे अकोला आगमन प्रसंगी भाजपचे अकोला महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्वागत केले.यावेळी विनोद बोर्डे, राजेंद्र गिरी,बबलू पळसपगार, निलेश निनोरे, वसंता मानकर, धनंजय धबाले, श्याम विंचनकर, लाला जोगी, संजय लाडविकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाNatureनिसर्ग